tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post1788122392216302865..comments2023-06-04T18:43:51.442+05:30Comments on महाभारत - काही नवीन विचार: महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ६प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttp://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-10653354113245187642010-12-05T10:39:46.752+05:302010-12-05T10:39:46.752+05:30कुंती व पांडव हस्तिनापुराला येण्याआधीच पांडूचा मृत...कुंती व पांडव हस्तिनापुराला येण्याआधीच पांडूचा मृत्यु झाला होता.<br />कौरव-पांडवांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर युधिष्ठिराला यौवराज्य मिळाल्याचा उल्लेख महाभारतात आहे.<br />धृतराष्ट्र राजा असला तरी कारभार विदुर व भीष्मच पहात होते. राज्याची वाटणी करण्याचे भीष्माने ठरवले असते तर विदुराने नक्कीच मान्य केले असते व धृतराष्ट्रालाहि मान्य करावेच लागले असते.<br />पुढे द्रौपदीशी विवाह झाल्यावर, नावाला कां होईना, पांडवांना राज्याचा वाटा भीष्माच्या सांगण्यावरूनच मिळाला. पांडवांबद्दल भीष्माला नेहेमीच जास्त आपुलकी वाटत होती. नियोगातून जन्मामुळे दुजाभाव खासच नव्हता. अखेर खुद्द धृतराष्ट्रहि शंतनूचा प्रत्यक्ष वंशज नव्हताच!प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-80391558257641885532010-12-04T08:59:04.010+05:302010-12-04T08:59:04.010+05:30नेहमीप्रमाणेच उत्तम.
धृतराष्ट्र हा तेव्हा राजा ह...नेहमीप्रमाणेच उत्तम. <br /><br />धृतराष्ट्र हा तेव्हा राजा होता व भीष्म कुरुकुळाचा प्रमुख पण राजा नसल्यामुळे तो निर्णायक हस्तक्षेप करु शकला नसेल काय? तसेच भावाभावांत होता होईतो कलह टाळणे पर्यायाने रक्तपात टाळणे हाही त्याचा हेतू असावा. तसेच कुठेतरी भीष्माच्या मनात पांडव हे अस्सल पांडूपुत्र नाहीत, कुंती आणि माद्रीला ही नियोगपद्धतीने झालेली (कदाचित उत्तरकुरुंपासून) संतती असावी हेही असावे. कारण दुर्योधनाने एकदा म्हटलेच आहे की "हे पंडूपुत्र कोण, यांचे कूळ कुठले आहे हे कोणास माहीत आहे." त्यामुळेही पांडवांपेक्षा त्याचा ओढा धृतराष्ट्राकडे जास्त असावाSagarhttps://www.blogger.com/profile/08800233091617980945noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-57883679144483801122010-12-03T22:14:35.258+05:302010-12-03T22:14:35.258+05:30युधीष्टीराला पूर्वीच युवराज्याभिषेक झाला होता असे ...युधीष्टीराला पूर्वीच युवराज्याभिषेक झाला होता असे आपण म्हणता.तसे असेल तर तो केव्हां झाला होता,<br />पंडु जिवंत असताना का?<br />कृष्ण.-प्रधानकृष्यणकुमार प्रधानhttps://www.blogger.com/profile/17257933704204743889noreply@blogger.com