tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post3756803238365984657..comments2023-06-04T18:43:51.442+05:30Comments on महाभारत - काही नवीन विचार: स्फुट प्रकरणे - भाग ६प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttp://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-33613653942113128622010-03-20T00:12:27.035+05:302010-03-20T00:12:27.035+05:30परशुराम हा विष्णूचा रामाच्या आधीचा अवतार. त्याचे प...परशुराम हा विष्णूचा रामाच्या आधीचा अवतार. त्याचे प्रमुख अवतार कार्य रामाच्या आधीच्या काळातले. रामायणात जेव्हा रामाने शिवधनुष्य तोडले तेव्हां परशुराम प्रथम प्रवेश करतो. शिवधनुष्याच्या जोडीचे विष्णूचे धनुष्य देऊन हे सज्ज करून दाखव असे आव्हान देतो. या प्रसंगाचे वर्णन व माझे विचार माझ्या रामायणावरील ब्लॉगवर वाचावयास मिळतील. महाभारतांत तो भीष्माचा व कर्णाचा गुरु आहे. अंबेच्या वतीने त्याने भीष्माशी युद्ध केले पण त्याला विजय मिळाला नाही. येवढे दीर्घायुष्य त्याला मिळाले आणि तो चिरंजीवहि मानलेला आहे. ब्राह्मणातील क्षात्रवृत्तीचे तो प्रतीक आहे असे मला वाटते. कोकण प्रांत वसवण्याचे श्रेय त्याला दिले जाते व चित्पावन जातीच्या ब्राह्मणांचे तो कुलदैवत व पूजनीय आहे. त्याचे एक देवालय चिपळूण येथे आहे. इतरत्र असल्याचे ऐकिवांत नाही.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-22149760472865312282010-02-25T22:22:48.235+05:302010-02-25T22:22:48.235+05:30प्रथम post करत आहे . चुकीचा प्रश्न असेल तर माफ करा...प्रथम post करत आहे . चुकीचा प्रश्न असेल तर माफ करावे . धन्यवाद .vaibhav santhttps://www.blogger.com/profile/01959903194861511206noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-54775055431995935782010-02-25T22:07:57.195+05:302010-02-25T22:07:57.195+05:30परशुरामबद्दल विचारायचे आहे? परशुराम हे रामायण काळ...परशुरामबद्दल विचारायचे आहे? परशुराम हे रामायण काळातले का महाभारत काळातले ?vaibhav santhttps://www.blogger.com/profile/01959903194861511206noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-77366729325765916912009-10-23T17:46:09.918+05:302009-10-23T17:46:09.918+05:30Namaskar Kaka,
Aapna akdhi parat yet aahat, Mala ...Namaskar Kaka,<br /><br />Aapna akdhi parat yet aahat, Mala khup kahi janun ghenyachi ichcha ahe.<br /><br />Thnaks & Regards,<br /><br />Eknath<br />9619490771Anonymoushttps://www.blogger.com/profile/16616681054835504961noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-55798434774077334472009-06-20T01:10:36.712+05:302009-06-20T01:10:36.712+05:30या ब्लॉगवर लेखन बर्याच दिवसांपूर्वी बंद केले तरी ...या ब्लॉगवर लेखन बर्याच दिवसांपूर्वी बंद केले तरी अजूनहि वाचला जातो आहे आणि वाचणारांना आनंद देतो आहे याचा मला फार आनंद आहे. आता मी अमेरिकेत असल्यामुळे महाभारत हाताशी नाही त्यामुळे नवीन काही पाहून लिहिण्याची सोय नाही. पुढे पाहूं.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-69255003555749748682009-06-16T04:10:30.490+05:302009-06-16T04:10:30.490+05:30खूपच माहिती पूर्ण ब्लॉग. रुरु अन प्रमद्वरे ची ही क...खूपच माहिती पूर्ण ब्लॉग. रुरु अन प्रमद्वरे ची ही कथा प्रथमच वाचली. महाभारत हा इतिहासच असावा कारण एखादंच शहर किंवा प्रदेश नाहीतर भारताच्या आजूबाजू चे ही बरेच भागांचा संदर्भ येतो. आपल्याकडे लेखी पुरावे नसल्याने हा वाद नेहेमीच उद्भवत राहाणार पण समुद्रात बुडालेली द्वारका व तिच्यातले आर्टिफेक्टस् सत्यता असल्याचीच शक्यता दर्शवतात.Asha Joglekarhttps://www.blogger.com/profile/05351082141819705264noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-74431072169470675422009-05-28T22:39:43.128+05:302009-05-28T22:39:43.128+05:30महाभारत आणि ते सत्य की काल्पनीक ही नेहमीचीच आवडती ...महाभारत आणि ते सत्य की काल्पनीक ही नेहमीचीच आवडती चर्चा. असो. मजा आली वाचून.<br /><br />मला गाढ विश्वास आहे की महाभारत, रामायण किंवा तशा ग्रंथामधे बऱ्याच नव्या (आपल्यासाठी नव्या) कल्पना किंवा बरीच उत्तरं आहेत. येणाऱ्या वर्षात शास्त्र आणि नवे शोध काय काय दाखवणार आहेत हा विचार केला की तो मला या ग्रंथापर्यंत आणतो. पण बऱ्याचदा याची सांगता डिबेटस मधे होते.<br /><br />याही कथेमधे, एक नादखुळा कल्पना आहे. रुरु आपले अर्धे आयुष्य प्रमद्वरेला देतो!! बासच. वेडा झालो वाचून मी. म्हणजे अयुष्य सर्वानी वाटून वगैरे वापरू. काय सही आहे हे!<br /><br />सध्या आपण रक्तदान वगैरे करतो. तसे उद्या आयुष्यदान करू. थोडेसे. <br /><br />फडणीस काका, तुमचा ब्लॉग म्हणजे माझ्यासाठी मेजवानी असणार आहे असे दिसतय!ओहित म्हणेhttps://www.blogger.com/profile/08426284277356894136noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-3811443018330684902009-04-16T11:02:00.000+05:302009-04-16T11:02:00.000+05:30अच्छी ब्लॉग हे / मराठी मे टाइपिंग कर ने केलिए आप...अच्छी ब्लॉग हे / मराठी मे टाइपिंग कर ने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल यूज़ करते हे...? रीसेंट्ली मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लणगौगे टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मूज़े मिला.. " क्विलपॅड ". आप भी . क्विलपॅड ' www.quillpad.in यूज़ करते हे क्या...?Unknownhttps://www.blogger.com/profile/12669251367624101859noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-15140722856561856742009-03-15T19:05:00.000+05:302009-03-15T19:05:00.000+05:30महाभारत हा पूर्णपणे कल्पनेचा खेळ निश्चितच नाही. त्...महाभारत हा पूर्णपणे कल्पनेचा खेळ निश्चितच नाही. त्यात इतिहास किती हा विद्वानांचा विषय आहे. <BR/>नाग हा मानवांचाच वेगळा वंश असला पाहिजे. त्यांच्यात व आर्यांच्यांत संवाद होत होते, विचार वादविवाद मैत्री व वैर सर्व प्रकार आढळतात. यापलिकडे हाहि विषय विद्वानांचाच. <BR/>माझी ती पातळी नाही.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-25246615603826927172009-03-14T03:35:00.000+05:302009-03-14T03:35:00.000+05:30नाग हे एखादे कुळ होते का? प्राचीन काळात सतत या नाग...नाग हे एखादे कुळ होते का? प्राचीन काळात सतत या नागांशी वैर धरल्याचे दिसते. कालियामर्दनापासून, खांडववन*, सर्पसत्र अशा अनेक प्रकरणांतून नागांना नेस्तनाबूत केल्याचे दिसते.<BR/><BR/>* खांडववनाचा संदर्भ आत्ता हाताशी नाही पण त्यातही नाग होते असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.Priyabhashinihttps://www.blogger.com/profile/15908593682517935910noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-12425454393814784862009-03-04T11:23:00.000+05:302009-03-04T11:23:00.000+05:30महाभारतातल्या अर्जुन-श्रीकृष्ण या विषयावर खूप काही...महाभारतातल्या अर्जुन-श्रीकृष्ण या विषयावर खूप काही लिहिलं गेलं.. एक खूप mature तत्त्वद्न्यान त्या कालात सांगितलं गेलं की जेव्हा पृथ्वीवर इतर ठिकाणी लोक कमरेला पानं लावून दगडाने प्राणी मारून खात होते.. महाभारत खरंच घडलं की ती एक महाकादंबरी होती याविषयी माझ्या मनात कायमच शंका राहील..<BR/><BR/>लोक म्हणतात की स्थळांचे, शहरांचे संदर्भ त्यात सापडतात.. पण ते तर नव्या कादंबर्यान्मधे ही सापडतात.. <BR/><BR/>जसा फास्टर फेणे नावाचा बालवीर (भा.रा. भागवतांचा मानसपुत्र) पुणे या शहरात होता आणि पुण्यातल्या स्थळांच्या बारीकसारीक वर्णनांसहित त्याच्या कथा अजून ३००० वर्षांनी सापडतील ही (एखाद्या प्रलायानंतर).. <BR/><BR/>ते थोडावेळ बाजूला ठेवू.. मागे तेंडुलकरांनी (बहुधा) एक मुद्दा मांडला होता.. त्यांनी मांडला असो नसो..मला असं वाटतं.. की अर्जुनाचं म्हणणं फार invalid नव्हतं असं म्हणून विचार केला तर.. I mean.. त्याचं म्हणणं युद्धाच्या विरोधात जात होतं.. त्याला समोर ज्येष्ठ लोक दिसत होते.. आता त्याने कच खाल्ली तर सगळा बनाबनाया डाव किंवा सीन उलटणार होता...<BR/><BR/>तेव्हा केलेला उपदेश आणि मन वळवणं यात तत्त्वद्न्यान जास्त की manipulation आणि brainwash जास्त ??<BR/><BR/>सोयीचा उपाय ज्याला म्हणतात तो गळी उतरवणं? .. चर्चा करायला वेळ नाही म्हणून.. युद्ध्स्व .. ??!!<BR/><BR/>माफ़ करा जर काही चुकीचं बोललो असें तर.. <BR/> <BR/>माफ़ करा जर काही चुकीचं बोललो असें तर..Anonymousnoreply@blogger.com